*नियती..*
कधी कधी आपलाच आवाज
आपल्याला परका
होतो,
शब्द मुके होतात अन
आवाजही घोगरा होतो..।
समजवा कितीही स्वतःला
तरी काहीच उपयोग नसतो,
शरीरापासूनी प्राण
अवचित वेगला
होतो..।
असते ही किमया कोणाची कुठली
उत्तरांना बांधच
नसतो,
नियतीपुढे माणूस
शेवटी नतमस्तक होतो..।।रो..
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ